पोस्ट्स

ऑगस्ट, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

‘ ई-शिष्यवृत्ती’ साठी सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज भरण्यास सुरुवात

‘ई-शिष्यवृत्ती’ साठी सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज भरण्यास सुरुवात         सामाजिक न्याय विभागाच्या भारत सरकार मॅटिकोत्तर शिष्यवृत्ती (ई-स्कॉलरशिप) योजनेसाठी सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. तेव्हा महाविद्यालयांमध्ये नव्याने प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांनी शासनाच्या https://mahaeschol.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर त्वरित ऑनलाईन अर्ज भरावेत. असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नाशिक श्री.काशिनाथ गवळे यांनी केले आहे.         अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षी ऑनलाईन अर्जांचा भरणा केलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी आधारकार्ड काढणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्यांच्याच खात्यात जमा होण्यासाठी त्यांनी आपला आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करावा . तसेच शिष्यवृत्तीचा / शिक्षण फी परीक्षा फी चा ऑनलाईन अर्ज भरताना सुद्धा अचूक आधार क्रमांक व...

डॉ.प्रशांत पवार यांचा दै.दिव्यमराठीच्या रसिक पुरवणीत छापून आलेला लेख

पॉवरफुल व्होटबँकेच्या जोरावर जो तो आरक्षणाचं घोडं दामटवतोय. गुजरातमधल्या पाटीदार-पटेल समाजाने आक्रमकपणे आरक्षणाची मागणी करत सत्ताधाऱ्यांना इशारा दिलाय. परंतु सत्तेच्या या सारीपाटात राज्यातला दीड कोटींहून अधिक संख्येने असलेला भटका विमुक्त समाज वर्षानुवर्षे आरक्षणाच्या बाबतीत पराभूतच होताना दिसतोय.३१ ऑगस्ट १९५२ रोजी या समाजाच्या माथ्यावर बसलेला गुन्हेगार जमातीचा कायदा रद्द झाला आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला गेला. हा प्रयत्न किती तकलादू, खोटा आणि फसवणूक करणारा होता, यावर विमुक्त भटक्यांच्या उद्याच्या (३१ ऑगस्ट)स्वातंत्र्यदिनानिमित्त टाकलेला हा प्रकाशझोत... एकगठ्ठा व्होटबँक, पॉवरफुल नेतृत्व, उत्तम संघटन कौशल्य आणि भक्कम आर्थिक पाठबळ यांच्या जोरावर मुळातच सधन असलेला समाज आरक्षणावरून या देशाला  आप ल्या तालावर कसा नाचवू शकतो, याची ही एक झलक... जो पाटीदार पटेल समाजाला आरक्षण देईल तोच गुजरातवर राज्य करेल; जर आम्हाला ओबीसीमध्ये आरक्षण नाही मिळाले, तर २०१७च्या निवडणुकीत इथे कमळदेखील फुलणार नाही... काँग्रेसला आम्हीच इथून घालवले, हे विसरू नका...अहमदाबाद येथे ल...
इमेज
यापुढे ना‍‘न क्रिमीलेयर प्रमाणपत्र ३ वर्षांसाठी वैध असेल. सदर जीआर १७ आगष्ट २०१३ रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य सरकार यांनी काढला असून तो सरकारच्या वेब साईटवर   शासन निर्णय - महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ, भारत https://www.maharashtra.gov.in/1...  येथे उपलब्ध आहे. त्याचा संकेतांक  201308191531017222 आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन येथील निवासस्थान

इमेज
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन मधील घर - एक्सचेंज ऑफ़ कॉन्ट्रेक्ट ची प्रक्रिया पूर्ण. 10 टक्के रक्कम मालकाला देण्यात आली असून उर्वरित 25 सप्टेंबर पर्यन्त देण्यात येईल. या कालावधीत नोंदणी, रजिस्ट्रेशन या कागदोपत्रि प्रक्रिया पूर्ण होतील. भारतीय प्रमाणवेळे नुसार 3.20 ही माहिती सामजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली आहे. मंत्री महोदय या प्रक्रियेकरिता लंडन येथे आहेत.
राष्ट्रपिता महात्मा गांधी   व्यसनमुक्ती सेवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे   समाज कल्याण विभागाचे आवाहन        व्यसनमुक्ती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार सन २०१५-२०१६  देण्यात येणार आहे. तरी या क्षेत्रात कार्य करणाऱ्या नाशिक जिल्ह्यामधील स्थानिक कार्यकर्त्यांना पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.       लेखक, कवी, पत्रकार/संपादक, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, किर्तनकार, प्रवचनकार, लोककलावंत, शासकीय अधिकारी/कर्मचारी, निमशासकीय अधिकारी/कर्मचारी, सेवाभावी संस्था, युवामंडळे, महिला मंडळे, भजनी मंडळे, बचतगट, व  क्रीडा मंडळे, शाळा/महाविद्यालय, वृत्तपत्रे, इलेक्ट्रानिक मिडीया, कारखाने, उद्योग व्यवस्थापन, मंजूर संघटना या क्षेत्रात व्यसनमुक्ती क्षेत्रात एकूण ५१ पुरस्कार्थींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्कारासाठी पासपोर्ट आकाराचे रंगीत दो...

दै.महाराष्ट्र टाईम्स,दि.28/08/2015

इमेज

दै.महाराष्ट्र टाईम्स,दि.28/08/2015

इमेज
इमेज

मार्मिक चे माजी संपादक व माझे मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांचे कांदा आख्यान

कथा अकलेच्या कांद्याची १९६०च्या दशकात निळू फ़ुले यांच्या रुपाने मराठी व नाट्यसृष्टीला एक नवा तगडा अभिनेता कलावंत मिळाला,तो एका अफ़लातून नाट्यकृतीने. त्या कलाकृतीचे नाव होते, ‘कथा अकलेच्या कांद्याची’. आजच्या पिढीला ते नाटकही ठाऊक नसेल. पण अत्यंत मजेशीर असे ते राजकीय उपहासगर्भ नाट्य खुप गाजले होते. ज्याप्रकारचे थातूरमातूर व निर्बुद्ध राजकारणी निर्णय वा उपाय योजले जातात, त्यावर भाष्य करणार्‍या त्या नाटकाची आज आठवण येण्याचे कारण खुद्द कांदाच असावा, याला योगायोग म्हणता येईल. कारण मा गल्या दोन दशकात कांदा हे राजकारणाचे एक साधन होऊन गेले आहे. एक मोसम असा येतो, की कांदा पिकवणार्‍या शेतकर्‍याला योग्य भाव मिळत नाही म्हणून दिवाळखोर व्हायची वेळ येते आणि मग असा एक काळ येतो, की कांदा खाणार्‍या ग्राहकाला कांद्याचा वासही महाग वाटू लागतो. दोन्ही बाजूने मग त्याच कांद्याचे राजकारण सुरू होते. यातला कांद्याचा सुकाळ व नंतरचा दुष्काळ याविषयी सामान्य माणसापर्यंत येणारी माहिती नेहमी फ़सवी व दिशाभूल करणारी असते. सहाजिकच कांदा ही आजकाल एक अजब दंतकथा होऊन बसली आहे. वाजपेयीच्या नेतृत्वाखाली भारतात पहिले भाजपा सरक...

माझा मित्र,अमळनेर तालुक्यातील दहिवद गावाचा सुपुत्र जयवंत पाटील याची कांदा प्रश्नावर जळजळीत प्रतिक्रिया

कांदा, मीडिया आणि अॅपल मुंबई : (जयवंत पाटील, झी २४ तास) कांदा महागला की मीडिया का रडते? ग्रामीण भागात हा प्रश्न विचारणारे तुम्हाला हजारो शेतकरी भेटतील. स्मित हास्य करून हा प्रश्न सोडून द्यावा लागतो. खरं सांगितलं तर... आपली झाकलेली मूठ सव्वा लाखाची, पण शेतकऱ्यांच्या लाखोंचा कांदानंतर मातीमोल भावात जातो, त्याचं काय? कांदा महागल्यावर किती ठार होतात तुम्हाला कोणतीच आकडेवारी एवढ्या जलद गतीने मिळणार नाही, एवढं अपडेट कांद्याच्या भाव वाढल्यामुळे मिळतं, कांद्याचे भाव वाढले, म्हणजे आभाळ कोसळण्यासारखं मीडियात अनेकांना वाटतं. कांदा महागल्यावर किती ठार होतात काय माहित. सफरचंद सॉरी अॅपल आपली त्वचा, आरोग्य चांगलं रहावं, वय वाढलं तरी आपण म्हातारे दिसू नयेत, कुणी पत्ता विचारतांना लहान मुलांनी आपल्याला काका म्हणू नये. म्हणून काही काळजीवाहू ऑफिसला जातांना, आरोग्याशी संबंधित बातम्या वाचून बॅगेत सफरचंद खातात...सॉरी अॅप्पल खातात. कारण स्टेटस आहे भाऊ, सफरचंदाला अॅपल म्हणायचं. अॅपल खाणं स्टेटस आहे, कांदा नाही अॅपल... चेहऱ्यावरच्या सुरकुत्या दिसू देत नाही, त्वचा तजेलदार चकचकीत दिसते, वैगरे वैगरे, ...

MAHARASHTRA AHEAD,ISSUE ON JULY 2015

इमेज

MAHARSHTRA AHEAD,ISSUE ON JUNE 2015

इमेज

MAHARASHTRA AHEAD,ISSUE ON APRIL 2015

इमेज

MAHARASHTRA AHEAD,ISSUE ON APRIL 2015

इमेज

MAHARASHTRA AHEAD,ISSUE ON JANUARY 2015

इमेज

दै.लोकसत्ता,मुंबई,दि.26/08/2015

इमेज

दै.सकाळ,दि.26/08/2015

इमेज

दै.पुढारी,दि.26/08/2015

इमेज

दै.दिव्यमराठी,दि.26/08/2015

इमेज

दै.महाराष्ट्र टाईम्स,दि.26/08/2015

इमेज
इमेज

दै.पुण्यनगरी,नाशिक,दि.25/08/2015

इमेज

समतादूत - पथदशी प्रकल्प

इमेज

सामाजिक न्यायमंत्री मा.राजकुमार बडोले साहेब यांची महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र अहेड या इंग्रजी मासिकात जून 2015 च्या अंकात छापून आलेले मुलाखत

इमेज
इमेज
शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अंतिम संधी मागासवर्गीय विदयार्थ्यांनी अर्ज भरण्याचे समाज क्ल्याण विभागाचे आवाहन        शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतीगृहामधील मॅट्रिकपूर्व, ज्युनिअर, वरिष्ठ व व्यावसायिक अभ्यासक्रमाची पहिली यादी शासनाच्या संगणक प्रणालीवर प्रसिध्द करण्यात आली आहे. तथापि अद्यापपर्यंत ज्या विदयार्थ्यांनी शासकीय वसतिगृहासाठी ऑनलाईन अर्ज भरता आलेले नाहीत. त्यांना ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा पुढील गुणवत्ता यादी लागेपर्यंत उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.        मॅट्रिकपूर्व व कनिष्ठ महाविदयालयातील विदयार्थ्यांनी आपले ऑनलाईन अर्ज दि. २६ ऑगस्ट २०१५ पर्यंत भरावेत. या अभ्यासक्रमाची गुणवत्ता यादी दि.२८ ऑगस्ट २०१५ रोजी प्रसिध्द होणार आहे. वरिष्ठ, व्यावसायिक प्रवर्गातील विदयार्थ्यांनी आपले ऑनलाईन अर्ज दि.३१ ऑगस्ट २०१५ पर्यंत भरावेत. या अभ्यासक्रमाची गुणवत्ता यादी दि.२ ऑगस्ट २०१५ रोजी लागणार आहे. यासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी https://mahaeschol.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपले ऑनलाईन अर्ज क...
इमेज
नागपुरात उघडणार कायमस्वरुपी कौशल्य विकास अकादमी - राजकुमार बडोले   दोन दिवसीय सुशिक्षित बेरोजगारांच्या मेळाव्याचे उद्घाटन  नागपूर, दि. 17 : 2020 मध्ये जगातील सर्वाधिक तरुणांचा देश म्हणून भारताची ओळख निर्माण होणार आहे. या तरुणांच्या हाताला कौशल्यावर आधारित काम मिळावे. ती कौशल्य यांच्यात आत्मसात व्हावीत यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, नागपूर येथे कायमस्वरुपी कौशल्य विकास अकादमीच्या जागेची पाहणी सुरु असून लवकरच येथे ती सुरु करण्यात येईल, असे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितले. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी) पुणे व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय सुशिक्षित बेरोजगारांच्या नाव नोंदणी मेळाव्यात बोलत होते. यावेळी बार्टीचे महासंचालक डी. आर. परिहार, अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष एस. जी. गौतम, प्रकल्प संचालक उमाकांत शेरकर, वर्षा लड्डा, अरुण बमनोटे, उपायुक्त सुरेंद्र पवार, जात पडताळणी समिती क्रमांक 1, नागपूरचे प्रादेशिक उपायुक्त माधव झोड, सहायक आयुक्त (समाज कल्याण...
इमेज
                                                                            समाज कल्याण विभागात स्वातंत्र्य दिन साजरा        समाज कल्याण विभागाच्या नाशिक येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन परिसरात भारतीय स्वातंत्र्य दिवसानिमित्ताने ध्वजारोहण करण्यात आले. विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती क्र.१ नाशिक चे उपायुक्त मा.श्री.राजेंद्र कलाल यांच्याहस्ते ध्वजारोहण करुन स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.  यावेळी प्रादेशिक उपायुक्त,समाज कल्याण विभाग,नाशिक श्री.काशिनाथ गवळे,सहाय्यक आयुक्त,समाजकल्याण,नाशिक श्रीमती वंदना कोचुरे, संशोधन अधिकारी श्री.खुशाल गायकवाड, सहाय्यक संचालक श्री.हेंमत जाधवर, समाज कल्याण अधिकारी श्री.के.जी.बागूल,  विशेष अधिकारी श्री.देविदास नांदगांवकर, लेखाधिकारी श्री.योगेश आंबरे, जनसंपर्क अधिकारी श्री.सुरेश पाटील, शशिकांत पाटील आदी  उपस्थित ह...

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना

इमेज
वाटचाल सामाजिक न्यायाच्या दिशेने…        राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटक, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासप्रवर्गाच्या च्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक उन्नतीसाठी शासन नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे. सामाजिक न्याय विभागाने वंचित घटकांसाठी राबविलेल्या विविध योजनांच्या माध्यमातून वंचित/मागासलेला समाज मुख्य प्रवाहात समावेशीत झाला आहे. त्याच्या जीवनमानात बदल झाला आहे. नाशिक विभागात सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अनेक भरीव उपक्रम / योजना गेल्या काही वर्षापासून सातत्याने राबविण्यात येत आहेत. दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यास योजनांच्या अंमलबजावणीस बळकटी प्राप्त होते. त्यादृष्टीने विभागाने भरीव अशा दर्जेदार पायाभूत सुविधांची उभारणी केली आहे. याबाबत व सामाजिक न्याय विभागाच्या नाशिक येथील यशस्वीतेबाबत प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नाशिक मा.श्री.काशिनाथ गवळे यांनी व्यक्त केलेले मनोगत..        भारतीय सामाजिक व्यवस्थेत महाराष्ट्र राज्याने देशाला महान समाजसुधारक दिलेत. कल्याणकारी राज्यकर्ते दिलेत. त्यामध्ये...